
Uncategorized
10TH CLASS Science Part 1
10th Class Science Part 1 Loading… The weight of an object of mass 15 kg at the center of the earth is147 kg150 N147 N0Centripetal force has the same direction as the ………Centripetal velocityAngular speedCentripetal accelerationAngular acclerationThe three laws describing planetary motion have been given by …KeplerGalileoNewtonEinsteinThe orbit of a planet revolving around a star…

Scholarship Exam Answer Key 2025 Paper 2
इंग्रजी व बुद्धिमत्ता शिष्यवृत्ती परीक्षा 2025 संभाव्य उत्तरसूची प्रश्न क्रमांक संच A संच B संच C संच D 1 4 4 3 2 2 2 2 3 3 3 3 3 2 2 4 4 4 3 4 5 1 3 2 4 6 4 4 1 2 7 3 2 2 3 8 3…

Navoday Passage Reading
Loading… भाग १ खालील उतारा वाच.मित्रांचे आपल्या जीवनात फार महत्त्वाचे स्थान आहे. आई, वडील, भाऊ, बहीण वगैरे नाती जन्माने सिद्ध होतात. मित्रत्त्वाचे तसे नाही. ही ऐच्छिक गोष्ट आहे. म्हणून नातेवाईकांपेक्षा मित्रांमध्ये जिव्हाळा असतो. मित्र हे दुःखाच्या प्रसंगी मनाला धीर देणारे, सुखाच्या प्रसंगी आनंद देणारे असल्यामुळे त्यांचा ओढा आपणांस फार वाटतो. तोंडपूजेपणा करणारे, निव्वळ स्तुती करणारे…

Pythagoras theorem in Marathi
NMMS व Scholarship परीक्षा टेस्ट सिरीज गणित पायथागोरसचा सिद्धांत पायथागोरसचा सिद्धान्त हा भूमितीतील एक अत्युपयुक्त सिद्धांत आहे. काटकोन त्रिकोणास हा सिद्धांत लागू होतो. या सिद्धान्तानुसार एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या लांबीचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या लांबींच्या वर्गांच्या बेरेजेइतका असतो. या सिद्धान्तानुसार एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या लांबीचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या लांबींच्या वर्गांच्या बेरेजेइतका असतो. याचा वापर करून काटकोन त्रिकोणाच्या…
Class 8th Science Metal and Nonmetal
8.7 Science धातू आणि अधातू 1)मूलद्रव्यांचे सर्वसाधारणपणे ——————– याप्रमाणे वर्गीकरण केलेले आहे.धातूयापैकी सर्वधातुसदृश्यअधातू2)100 % शुद्ध सोने म्हणजे 24 कॅरेट सोने होय.14242218घरामध्ये वापरण्यात येणारी स्टेनलेस स्टीलची भांडी लोखंड , कार्बन, निकेल आणि ——– यांपासून बनलेले संमिश्र आहे.2 pointsक्रोमिअमॲल्युमिनिअमयापैकी नाहीतांबे———————चा उपयोग औषधीमध्ये होतो.2 pointsतांबेसोनेलोहचांदीदागिने तयार करण्यासाठी ———————— कॅरेटचे सोने वापरतात.2 points24221418अधातू उष्णतेचे व विजेचे—————- असतात.2 pointsसुवाहकयापैकी नाहीसांगू…

Scholarship Exam Question Paper Class 8th
Loading… शिष्यवृत्ती सराव पेपर 1 आठवी भाषा व गणितभाषा विभाग (गुण 50 )खालील उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या.अनेक खेडी, गावे आणि शहरे या सर्वांचा मिळून देश बनतो. देशाला निश्चित सीमारेषा असते. या सीमारेषेच्या आत राहणारे लोक त्या देशाचे रहिवासी असतात. भारताच्या सीमारेषेत राहणारे आपण सर्व भारतीय म्हणून ओळखले जातो. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत व राजमुद्रा ही…
Class 8th Civics The Union Executive
NMMS परीक्षा टेस्ट सिरीज Class 8th केंद्रीय कार्यकारी मंडळभारताच्या संविधानाने ——- शासन पद्धतीविषयी तरतूद केली आहे?संसदीयअध्यक्षीयराजेशाहीयापैकी नाहीभारताच्या संसदेत कोणाचा समावेश असतो?राष्ट्रपतीलोकसभाराज्यसभावरील सर्वसर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक शासनातर्फे कोणाकडून होते?पंतप्रधानराष्ट्रपतीलोकसभा अध्यक्षयापैकी नाहीभारतातील कार्यकारी सत्ता यांच्याकडे असते.उपराष्ट्रपतीराष्ट्रपतीप्रधानमंत्रीसभापतीराष्ट्रपतीचा कार्यकाल वर्षाचा असतो. पाच सहा चार तीन मंत्रीमंडळाचे नेतृत्व करतात.राष्ट्रपतीसभापतीपक्षप्रमुखप्रधानमंत्रीपंतप्रधानांची नेमणूक कोण करतात ?उपराष्ट्रपतीन्यायाधीशराष्ट्रपतीलोकसभा सभापतीयोग्य विधान निवडाA) भारताच्या संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती…

Reasoning | Din Darshika
Scholarship Exam Test Series| दिनदर्शिका सराव पेपर Loading… स्कॉलरशिप परीक्षा व स्पर्धा परीक्षा तयारीसाठी उपयुक्त प्रश्न 1) 1 जानेवारी 2013 रोजी बुधवार असेल तर 31 डिसेंबर 2013 रोजी कोणता वार असेल ?1)मंगळवार2)बुधवार3)गुरुवार4)शुक्रवारCorrect answerबुधवार प्रश्न 2)श्री. पाठक यांनी सोमवार, दि .15 मार्च 2016 पासून 35 दिवसाची रजा घेतली. तर ते कामावर कधी हजर होतील ?1)19 एप्रिल…
Class 8th History Civil Disobedience Movement
सविनय कायदेभंग Loading… Class 8th History Civil Disobedience Movement

Class 8th History Non-co-operation Movement
असहकार चळवळ Loading… Class 8th History Non-co-operation Movement इ.स. १९२० ते १९४७ हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड ‘गांधीयुग’ या नावाने ओळखला जातो. १९२० मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधीजींकडे आली. गांधीजींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह या सूत्राच्या आधारे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. गांधीजींच्या प्रभावी नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या…