लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त राज्यस्तरीय सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा
सूचना
- आपणांस मिळालेल्या रोल नंबर द्वारे निकाल पहा आणि सर्टिफिकेट डाऊनलोड करा.
 
Lokmanya Tilak Jayanti General Knowledge Competition
1)लोकमान्य टिळकांचा जन्म कोणत्या जिल्ह्यात झाला ? 2 गुण
- रत्नागिरी
 - सातारा
 - कोल्हापूर
 - पुणे
 
2)लोकमान्य टिळक यांचा जन्म कधी झाला?2 गुण
- 23 जुलै 1856
 - 23 जुलै 1857
 - 23 जुलै 1858
 - 23 जुलै 1859
 
१) गोपाळ कृष्ण गोखले, फिरोजशहा मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ पुढारी होते.
२) लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक, बिपिनचंद्र पाल हे जहाल पुढारी मानले जात.2 गुण
- दोन्ही विधाने बरोबर आहे
 - दोन्ही विधाने चूक आहेत
 - फक्त विधान क्रमांक एक चूक आहे
 - फक्त विधान क्रमांक दोन चूक आहे
 
4)गीतारहस्य या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?2 गुण
- प्र. के. अत्रे
 - लोकमान्य टिळक
 - चि. वि .जोशी
 - वि. स. खांडेकर
 
5)लोकमान्य टिळकांना मंडालेच्या तुरुंगात पाठविण्याचे कारण……. 2 गुण
- लोकमान्य टिळकांनी क्रांतिकारकांच्या हल्ल्याचे समर्थन ‘केसरी’ पत्रातून केले
 - लोकमान्य टिळकांनी जन आंदोलनात भाग घेतला नाही
 - लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक सभा घेतली
 - यापैकी नाही
 
6)लोकमान्य टिळक व आगरकर यांनी मराठी भाषेत ———- व इंग्रजी भाषेत ——- ही दोन वृत्तपत्रे सुरू केली. 2 गुण
- लोकसत्ता, इंडियन
 - लोकमत, टाइम्स ऑफ इंडिया
 - केसरी ,मराठा
 - यापैकी नाही
 
7)लोकमान्य टिळक यांचा जन्म ————- या जिल्ह्यातील चिखली या गावी झाला.2 गुण
- सातारा
 - रत्नागिरी
 - कोल्हापूर
 - पुणे
 
8)’भारतीय असंतोषाचे जनक ‘असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख कोणी केला आहे? 2 गुण
- महात्मा गांधी
 - पंडित नेहरू
 - ऍनी बेझंट
 - विन्सेंट चिराॅल
 
9)लखनौ अधिवेशनात कोणाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय सभेतील मतभेद मिटविण्याचा प्रयत्न झाला? 2 गुण
- महात्मा गांधी
 - पंडित नेहरू
 - लोकमान्य टिळक
 - सुभाष चंद्र बोस
 
10)लोकमान्य टिळकांची मंडालेच्या तुरुंगातून सुटका किती साली झाली?2 गुण
- इ.स. 1916
 - इ.स. 1912
 - इ.स. 1914
 - इ.स. 1910
 
11)खालीलपैकी जहाल नसलेले नेते कोण आहे? 2 गुण
- लोकमान्य टिळक
 - बिपिन चंद्र पाल
 - लाला लजपत राय
 - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
 
12)मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला? 2 गुण
- गीतारहस्य
 - ओरायन
 - आर्टिक होम ऑफ वेदाज
 - यापैकी नाही
 
13)होमरूल चळवळ भारतात कोणी सुरु केली?2 गुण
- महात्मा गांधी
 - लोकमान्य टिळक व ॲनी बेझंट
 - सरोजिनी नायडू
 - पंडित नेहरू
 
14)शिवजयंती व गणेशोत्सव कोणी सुरू केली ? 2 गुण
- लोकमान्य टिळक
 - महात्मा गांधी
 - पंडित नेहरू
 - यापैकी नाही
 
15)लोकमान्य टिळकांचा मृत्यू 1 ऑगस्ट 1920 रोजी कोठे झाला ?
- पुणे
 - रत्नागिरी
 - नाशिक
 - कोल्हापूर
 
				
			
				
			
				
			
Lokmanaya Tilak was great freedom fighter